अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
निर्मला सीतारमण आजच्या बजट 2024 यात कोणत्याही प्रकारचे परिवर्तन नाहीं
चंद्रपूर :- अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा
या बजेटमध्ये वाढत्या महागाईबद्दल तरतूद नाही. शेतीविषय धोरणांसंदर्भात कुठल्याही प्रकारची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्यांची आर्थिक तरतूद दाखवण्यात आलेली नाही. तसेच लघुउद्योगांसाठी कुठल्याही प्रकारची ठोस धोरणे नसल्याने अर्थ व्यवस्थेला हवा तेवढा उपयोग होऊ शकलेला नाही.
आज सादर झालेला अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगार युवक, शेतकरी, जनसामान्यांकरीता कुठलेही स्थान नसल्याचे दिसून येत आहे.
दिनेश दादापाटील चोखारे प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर,माजी सभापती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर