लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मळवटी आणि खुलगापुर येथील गांवकऱ्यांशी संवाद.
लातूर :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लातूर ग्रामीण चे उमेदवार शेतकरी पुत्र संतोष नागरगोजे यांनी ग्रामीण भागात नवनिर्माणाच्या संकल्पनेची जनआशीर्वाद संवाद यात्रा सुरु केली असून गोकुळ अष्टमीच्या शुभ दिनी त्यांनी मौजे – मळवटी आणि खुलगापुर येथील गांवकरी बांधवांशी संवाद साधून मतदानरूपी आशीर्वाद मागितले आहे.
त्यांच्या या नवनिर्माणाच्या संकल्पनेच्या जनआशीर्वाद यात्रेत गावकऱ्यांशी संवाद साधताना मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण,मनसे शेतकरी सेना राज्य सचिव भागवत कांदे,लातूर मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष बालाजी कांबळे,विद्यार्थी सेना जिल्हा सचिव चंदू केंद्रे,विद्यार्थी सेना जिल्हा सचिव योगेश सूर्यवंशी,ज्येष्ठ नागरीक दिपक मळवटीकर,रामदास टेंकाळे,उद्योजक अनंत सुर्यवंशी,शिवाजी शिंदे,अनिल गरड,सूर्यकांत बैले,जिवन शिंदे,महेंद्र सारंग,प्रशांत बैले,किरण शिंदे,देवानंद गायकवाड, मनोज दुभते,शैलेश कदम,गोविंद सुर्यवंशी,राम सुर्यवंशी, प्रशांत घोडके,प्रदीप बैले,निलेश निलापल्ले,कृष्णा जटाळ, रोहित रणखांब,संजय रणखांब,अजित रणखांब,राम चोथावे, श्रीचंद खाडप,बळी कांबळे,तानाजी चव्हाण,महेश ढगे,हरी जाधव,शंकर हालके,अमोल हालके,अनंत रणखांब,खंडू खुलगे,विशाल रणखांब, गोविंद नरसे,गोविंद हालके,गणेश जटाळ, लखन जाधव, बाळासाहेब जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.