Home राष्ट्रीय दे धक्का :- भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सरकार मधील आमदार खासदार मंत्र्यावर ईडी का...

दे धक्का :- भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सरकार मधील आमदार खासदार मंत्र्यावर ईडी का नाही ?

भाजपच्या व त्यांच्या समर्थकांनी केलेल्या घोटाळ्याची लंबी यादी बघून तोंडात बोट घालण्याची वेळ.

लक्षवेधक :-

देशात आणि राज्यात भाजप सरकारकडून ज्या पद्धतीने विरोधकांना संपविण्यासाठी ईडी सीबीआय चा वापर होतं आहे व ईवीएमच्या माध्यमातून निवडानुका जिंकून लोकशाही संपविण्याचा डाव खेळल्या जातं आहे यावरून देशात तानाशाही सरकार असल्याचा प्रत्यय येतांना दिसत आहे,

भाजप च्या पंकजा मुंडे 206 कोटी चिक्की घोटाळा, पंकजा मुंडे 7200 कोटी टी.एच.आर घोटाळा, देवेंद्र फडणवीस- 1700 कोटी सिडको खारघर जमीन घोटाळा, देवेंद्र फडणवीस- मुंबई डीपी घोटाळा, देवेंद्र फडणवीस : 2800 कोटी युएलसी जमीन घोटाळा, देवेंद्र फडणवीस, महा ई- परीक्षा पोर्टल घोटाळा, प्रकाश मेहता : एम पी मिल कंपाऊंड एफएसआई घोटाळा 1200 कोटी, सुभाष देशमुख : तूर भरडाई घोटाळा 2000 कोटी, सुभाष देशमुख : लोकमंगल बोगस कागदपत्रे अनुदान लाटणे घोटाळा, जयकुमार रावळ तोरणमाळ हिल रिसॉर्ट घोटाळा 49 कोटी रुपये, जयकुमार रावळ चा रावळ बँक घोटाळा 369 कोटी रुपये, जयकुमार रावळ गड किल्ले हॉटेल्स बार ला विक्री करणे घोटाळा, विनोद तावडे अग्निशमन यंत्र खरेदी घोटाळा 191 कोटी रुपये, विनोद तावडे 114 कोटी रुपये राष्ट्रपुरुष तस्वीर व अर्ली रीडर्स बुक खरेदी घोटाळा, विष्णू सावरा आदिवासी विद्यार्थी साहित्य खरेदी घोटाळा, गिरीश बापट तूरडाळ घोटाळा, अंगणवाडी मोबाइल खरेदी, सॅनिटरी नॅपकिन घोटाळा, बीएमसी रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा, धर्मा पाटील मंत्रालयातील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील दोंडाईचा भुसंपादन घोटाळा, चन्द्रकांत पाटील पुणे जमीन घोटाळा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मेटे यांनी एक ही वीट न लावता 80 कोटी शिवस्मारक घोटाळा केला.

पंकजाताई चेअरमन असलेल्या वैद्यनाथ साखर कारखाना वर सुमारे 900 कोटी रुपयाचे कर्ज थकीत. शेकडो कोटींचा तोटा. भाजपचे आमदार राहूल कूल चेअरमन असणारे भिमा पाटस कारखान्यावर ५०० कोटीच्या कर्जाच्या खाईत गेल्या मुळे निराणी या खाजगी व्यक्तीला 25 वर्षासाठी चालवला दिला .

गुजराती यांना सूट का?

1) सोमाभाई मोदी (75 वर्ष)* सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी – सध्या गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष आहेत.
2. *अमृतभाई मोदी (72 वर्ष)*
3. पूर्वी खाजगी फॅक्टरीत नोकरी करणारे आज अहमदाबाद व गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योगपती आहेत.
3. *प्रह्लाद मोदी (64 वर्ष)* यांचे रेशन दुकान होते, सध्या अहमदाबाद, वडोदरा येथे Hyundai, Maruti आणि Honda चे फोर व्हीलर चे शो-रूम आहेत.
4. *पंकज मोदी (58 वर्ष)* पूर्वी माहिती विभागात सामान्य कर्मचारी होते , आज रिक्रुटमेंट मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सोमा भाई सोबत असतात.
5. *भोगीलाल मोदी (67 वर्ष)* किराणा दुकानाचे मालक होते, आज अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक आहेत.
6. *अरविंद मोदी (64 वर्ष)* हे भंगार व्यापारी होते , ते आज रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार आहेत.
7. *भारत मोदी (55 वर्ष)* पेट्रोल पंपावर काम करत होते. आज अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंप त्यांचा आहे.
8. *अशोक मोदी (51 वर्ष)* यांचे पतंग आणि किराणा दुकान होते. आज तो रिलायन्समध्ये भोगीलाल मोदीसोबत भागीदार आहेत.
9. *चंद्रकांत मोदी (48 वर्ष)* एका गौशालेमध्ये कार्यरत होते. आज अहमदाबाद, गांधीनगर येथे त्यांची नऊ दुग्ध उत्पादन केंद्रे आहेत.
10. *रमेश मोदी ( 57 वर्षे)* शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज त्यांच्याकडे पाच शाळा, 3 अभियांत्रिकी महाविद्यालये, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आहेत.
11.शिकवणी केंद्रात कार्यरत असलेले *भार्गव मोदी (44 वर्ष)* हे रमेश मोदी यांच्या संस्थांमध्ये भागीदार आहेत

12. *बिपिन मोदी (42 वर्ष)* अहमदाबाद लायब्ररीत काम करायचे. आज K.G ते बारावी पर्यंत शालेय पुस्तकांचा पुरवठा करणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कंपनीत भागीदार आहेत.
*1 ते 4 – पंतप्रधान मोदी यांचे भाऊ*
*5 ते 9 – मोदींचे चुलत भाऊ*
*10 – जगजीवन दास मोदी, काकांचा मुलगा*
*11 – भार्गव कांतीलाल, 12 – बिपिन हे जयंतीलाल मोदी (पंतप्रधानांचे सर्वात छोटे काका) यांचे पुत्र आह ..
*सर्वांना विनंती आहे की हा मेसेज प्रत्येक भारतवासी पर्यंत पोहचला पाहिजे…
*भाजपा नेते व भाजपा आय.टी.सेल वाले आणि दलाल भक्त मंडळी सतत टिमकी वाजवत असतात की म्हणे….*
**मोदी आपल्या नातेवाईकां समोर गवतसुद्धा घालत नाहीत. परंतु हे सर्व गेल्या कांही वर्षांत लक्षाधीश आणि काही अब्जाधीश कसे काय झाले आहेत.*

*देशाला भाजपचा पराभव का हवा आहे*

*कृपया तुमच्या सर्व ग्रुप्स, ओळखीच्या आणि संबंधित लोकांना पाठवा. कृपया प्रत्येक व्यक्तीने किमान 1000 लोकांना लक्ष्य करा. तुमच्या कृतीचा परिणाम असा असेल की एका आठवड्यात ते 10 कोटी लोकांपर्यंत आणि तीन आठवड्यात 100 कोटी लोकांपर्यंत पोहोचेल.*

● गांधीवाद्यांना भाजपचा पराभव हवा आहे.
● आंबेडकरवाद्यांना भाजपचा पराभव हवा आहे.
●संविधानवादीना भाजपचा पराभव हवा आहे.
● धर्मनिरपेक्ष भारतीयांना भाजपचा पराभव हवा आहे.
● दलितांना भाजपचा पराभव हवा आहे.
● अनुसूचित जातींना भाजपचा पराभव हवा आहे.
● एसटींना भाजपचा पराभव हवा आहे.
● ओबीसींना भाजपचा पराभव हवा आहे.
● आदिवासींना भाजपचा पराभव हवा आहे.
● शीखांना भाजपचा पराभव हवा आहे.
● ख्रिश्चनांना भाजपचा पराभव हवा आहे.
● मुस्लिमांना भाजपचा पराभव हवा आहे.
वरील कोणीही व्यक्ती, संघ, जात यांना मत देत नाही तरीही हे विजय कसा प्राप्त करतात.

*फक्त आणि फक्त आणि फक्त EVM घोटाळा.*

*कारण…*

*भाजप सर्वच क्षेत्रात अपयशी ठरला आहे…*

● 2 कोटी नोकर्‍या / प्रति वर्ष,
● पेट्रोल ३५ रुपये प्रति लिटर,
● महिलांची सुरक्षा,
● काळा पैसा परत आणणे,
● प्रस्थापित भांडवलदारांना बळ दिले
● न्यायव्यवस्थेला बाधा आणली
● मीडियाला हायजॅक केले,
● बिघडलेला जागतिक भूक निर्देशांक,
● गरीबी निर्देशांक,
● बिघडलेला जागतिक शांतता निर्देशांक,
● लोकशाहीला स्वैराचारात ढासळवून हूकूमशाहीकडे वाटचाल,
● गुन्हेगार, बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्याने भरलेले राजकारण,
● माध्यमांशी शून्य संवाद,
● संपत्ती काही लोकांच्या हातात केंद्रित केली,
● खऱ्या नेत्यांऐवजी पुत्र-मुलींना बढती दिली: घराणेशाहीचे राजकारण,
● इतिहासाचे भगवाकरण
● भगवेकरण केलेले शिक्षण,
● भगवाकृत सिनेमा,
● भगवाीकृत क्रिकेट,
● अनियोजित नोटबंदी नंतरचा गोंधळ आणि जीवितहानी,
● अनियोजित लॉकडाऊन, गोंधळ आणि मजूर घरी परतणे,
● द्वेषयुक्त भाषणांमध्ये वाढ,
● लिंचिंग,
● दंगल
● अतिरेकी गोडसेची उघड स्तुती आणि पूजा,
● देशाला गरज असताना कोविड लसपरदेशात पाठवली,
● ट्रेनमध्ये शूटिंग,
● बुलडोझर रॅली आणि गुंड कृत्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब झाली,
● महिला कुस्तीपटूंचा अपमान,
● शेतकरी आंदोलनाला देशद्रोही ठरवले,
● मणिपूर लाज,
आणि…

संविधानाचा द्वेष करणारे आपल्या स्वतःसाठी आणि राष्ट्रहितासाठी पराभूत होतील याची आपण काळजी घेतली पाहिजे.

2024 संविधान ,🇮🇳
2029 होय, फक्त संविधान 🇮🇳
2034 पुन्हा संविधान 🇮🇳
आणि यापुढे देखील……

तुमच्या सभोवतालच्या किमान 11 लोकांना शिक्षित करा आणि राष्ट्रहितेशी मतदारांना धर्मनिरपेक्ष लोकशाही भारतासाठी मत देन्यासाठी प्रवृत्त करा

आपल्या मुलांनी सर्वसमावेशक भारत पाहिला पाहिजे
आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे
आम्हाला द्यायचे आहे
सुरक्षित सोसायटी
सुरक्षित जीवन
सुरक्षित भविष्य

आमच्या पुढच्या पिढीसाठी

हे समजून घ्या आणि वेगवेगळ्या स्थानिक ग्रुपमध्ये शेअर करा…
*EVM हटाव देश बचाव*

*मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना गरज समजावून सांगा*

जानव्यात अडकलेला चंद्र
काही सुटता सुटेना
बारामतीच्या दादाचं
कुणाशी पटता पटेना

कोकणातल्या आंब्याचं लोणचं
अजून कुठं मुरलं नाही.
नारायणाचं मन कधीच
एका घरात रमलं नाही.

नाथाचं आतलं दुःख आता
विनोदाच्या तावडीत सापडलं.
आजवर कधीच कळलं नाही
कमळाला नेमकं कोण आवडलं?

पण ज्यांना कमळ नाही आवडलं
त्याना मात्र ई.डी. ने येड्यागत झोडपलं.
आम्हाला मात्र कधी कळलं नाही
कुणाजवळ किती रुपये सापडलं.?

इंजिन आलंय जरा रुळावर
पण कमळ बसलंय मुळावर
बेरजेचे गणित घडाळ्याच्या वेळेवर
नजर आहे सर्वांची वंचितच्या बाळावर

टायगर अभी जिंदा है म्हणत
पावर अजूनही बाकी आहे
शरदाच्या चांदण्या गेल्या उड्या मारत
आणि आता तरुण चंद्र एकाकी आहे

नवं पिक नवीन सम्राट
आता खेळतोय धनुष्याच्या दोरीवर.
आणि भविष्याच्या रेषा दिसत नाहीत
आता हाताच्या पंज्यावर.

अण्णा कुठे अन्न मागतायेत
काही केल्या कळत नाही
मिडीयाचा कॅमेरा आता
राळेगणसिद्धीकडे वळत नाही

निकाल लागेल पुन्हा एकदा
कुणाला तरी मिळेलच गादी
एक दाढीवाला बाबा आहे
कविता करत तोच येईल आधी

पुन्हा मग मंत्रीपदाचा गोंधळ उडेल
कुणाच्या चेहऱ्यावर हसू
तर कुणाच्या डोळ्यात आसू असेल
पुन्हा पुन्हा त्याच घेतील शपथा
आणि आमच्या ढुंगणावर
पुन्हा त्याच नेहमीच्या लाथा

आम्ही काय करायचं
बोटाला शाई लावायचं.
आणि तुम्ही सगळ्यांनी
आम्हाला थुक्का लावायचं.

विकास करा अथवा राहू द्या
काम करा नाहीतर सोडून द्या
अच्छे दिन ही नको
आणि बुरे दिन ही नको
जो कुणी येईल त्याला
फक्त एकच विनंती
बाबांनो आता
कसं का होईना
फक्त आम्हाला जगू द्या.
जगू द्या.
बस फक्त जगू द्या.

प्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here